HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|
अधिकमास माहात्म्य पोथी

पोथ्या - पुराणे





By TransLiteral on 2007-05-15T01:18:19.0000000Z

पोथ्या - पुराणे - Marathi Pothi - Purane.

30GOOG
  • अधिकमास माहात्म्य पोथी
    अधिकमास माहात्म्य पोथी. The lunar calendar adds one extra month every third year. This extra month is known by various names: Adhik Maas, Mal Maas, P..
  • श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य
    स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात " श्री आर्यादुर्गा महात्म्य " वर्णन केले आहे.
  • भक्त लीलामृत
    महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.
  • श्री तुळजाभवानी माहात्म्य
    श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.
  • श्रीदत्तलीलामृताब्धिसार
    श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.
  • ज्ञानमोदक पोथी
    दुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.
  • श्री गजानन विजय
    भक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.
  • गणेश पुराण
    श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.
  • श्री गणेश प्रताप
    सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.
  • गुरूचरित्र
    श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
  • काळभैरव
    काळभैरव हे भगवान शंकराचे रूप आहे, तो रक्षणकर्ता असून, भक्तांना पावणारा आहे.
  • कार्तिक माहात्म्य
    कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.
  • काशी खंड
    स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
  • श्री कृष्णा माहात्म्य
    विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.
  • श्रीमुद्‍गल पुराण
    मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे .
  • श्री मुक्तेश्वर आख्यान
    ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
  • श्री मुक्तेश्वरी पोथी
    श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.
  • मूळस्तंभ
    ‘ मूळस्तंभ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.
  • श्रीनागझरी माहात्म्य
    श्री गोमाजीमहाराजांचे माहात्म्य वर्णन, श्री दासगणू महाराजांनी या पोथीत केले आहे.
  • नागनाथ माहात्म्य
    नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.
  • नसिकेत पोथी
    महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली.
  • श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत
    श्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.
  • श्री नवनाथ भक्तिसार पोथी
    श्रीनवनाथभक्तिसार ही पोथी अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव मिळतो.
  • श्रीनृसिंहपूर माहात्म्य
    श्रीनृसिंहपूर क्षेत्राचे माहात्म्य वाचल्याने प्रत्यक्ष त्या क्षेत्री गेल्याचे पुण्य मिळते .
  • पांडवप्रताप
    पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
  • श्री परशुराम माहात्म्य
    श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.
  • श्रीपूर्णानंद चरित्र
    आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .
  • श्री दत्तप्रबोध
    श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.
  • श्री रेणुका देवी माहात्म्य
    श्री रेणुका देवीची भक्ति केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
  • सप्तशती गुरूचरित्र
    सप्तशती गुरूचरित्रसप्तशती गुरूचरित्र. हे टेंबे स्वामी लिखित  सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर &nbs..
  • मोरोपंतकृत सप्तशती
    सप्तशतीदेवी माहात्म्य नित्य पठन केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो, विशेषेकरून नवरात्रीत पाठ केल्याने जास्त परिणाम जाणवतात. मोरोपंतकृत या सप्तशतीला विशे..
  • श्री शिवलीलामृत
    भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.
  • श्रीरामविजय
    श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.
  • स्वात्मसौख्य
    श्री स्वात्मसौख्य ग्रंथात कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी सूत्ररुपाने दाखविल्या आहेत
  • स्वामी समर्थ सारामृत
    स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
  • श्री वेंकटेश विजय
    वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
30GOOG
References:N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-11-17T04:35:27.5381968Z

Comments | अभिप्राय